- Advertisement -
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेणारं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमचं पत्र अपमान आणि धणकावणारं आहे, असं सांगत पत्रातील भाषेवर तिव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
- Advertisement -