- Advertisement -
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष दिवसागणिक वाढत चाललाय. शिवसेनेला बळकट करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करतायl. या दोऱ्यात ते शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला होता. सभेला संबोधित करताना भास्कर जाधवांनी मंत्री उदय सामंतांवर जोरदार टीका केली
- Advertisement -