- Advertisement -
‘अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकाप्रकरणी केंद्राने चौकशी करायला हवी कारण त्याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही. तसेच योग्य प्रकारे केंद्राने सखोल चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील, याची कोणी कल्पनाही करु शकणार नाही’, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
- Advertisement -