- Advertisement -
महाविकास आघाडी सरकारमध्ये बलातकाऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु. सगळे पुरावे असूनही कारवाई होत नाही. कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलातकाऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र येतात. मेहबूब शेखवरही काहीही कारवाई होत नाही पोलीस कानाडोळा करतात म्हणून घटना थांबत नाहीत. सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून त्याला रॉयल ट्रीटमेंट देतात का असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
- Advertisement -