- Advertisement -
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. उर्फीच्या नंगानाचाविरुद्ध माझा लढा सुरूच राहणार असल्याचं विधान चित्रा वाघ यांनी केलंय.
- Advertisement -