- Advertisement -
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठाण्यात काँग्रेस ही रस्त्यावर उतरली आहे. ठाणे विश्रामगृहासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन करत भाजपाविरोधात जोरदार घोषणा बाजी केली. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यांचे तेच कांगावा करीत असल्याचा आरोप काँग्रेस आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
- Advertisement -