घरव्हिडिओउत्तर प्रदेशमध्ये साधूंची हत्या, भाजप शांत का?

उत्तर प्रदेशमध्ये साधूंची हत्या, भाजप शांत का?

Related Story

- Advertisement -

पालघरमध्ये जमावाकडून साधूंची हत्या झाल्यानंतर देशभरातली भाजपच्या नेत्यांनी गदारोळ केला होता. आता उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये देखील दोन साधूंची हत्या झाली आहे. मात्र भाजपचे नेते मौन बाळगून बसले आहेत. काँग्रेसने पालघरच्या घटनेचाही निषेध केला होता आणि बुलंदशहरच्या घटनेचाही करत आहोत. पालघरची घटना अफवेतून घडली होती. मात्र बुलंदशहरची घटना ही स्थानिक गुन्हेगारीतून घडली आहे, असे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला १० प्रश्न विचारले आहेत.

- Advertisement -