- Advertisement -
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपत आहे. त्या आधीच सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या कालावधीची घोषणा केली आहे. तरीही नागरिक अजूनही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वसई पूर्वेतील फादरवाडीमध्ये रविवारी सकाळी खरेदीसाठी अशीच गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी तोंडावर मास्क तर लावले होते. मात्र सोशल डिस्टन्सिंग येथे पाळले गेले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
- Advertisement -