- Advertisement -
महाविकासआघाडीने लोकशाहीला धरुनच बहुमत सिद्ध केलं. भाजपकडून केले जाणारे आरोप हे बिनबुडाचे असून महाराष्ट्रात आजही लोकशाही जीवंत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.
- Advertisement -
महाविकासआघाडीने लोकशाहीला धरुनच बहुमत सिद्ध केलं. भाजपकडून केले जाणारे आरोप हे बिनबुडाचे असून महाराष्ट्रात आजही लोकशाही जीवंत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.