- Advertisement -
पराभवाच्या धक्क्यातून अजूनही फडणवीस सावरले नाहीत त्यामुळे फडणवीस अशी वक्तव्ये करत आहेत. सर्व काही नियमांना, कायद्याला, संविधानाला आणि परंपरेला धरुन केलं जात आहे. यांना घोडेबाजाराला संधी मिळाली नाही म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -