- Advertisement -
मागच्या सरकारमध्ये मी गृह राज्यमंत्री असलो तरी आम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जात नव्हत्या, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच फोन टॅपिंग हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये केले जाते, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच टॅपिंग केले जाते. मात्र तसे नसताना जर टॅपिंग झाले असेल तर ते चुकीचेच आहे. तसेच एल्गार परिषदेत जे गुन्हे दाखल झाले होते, त्याची खातरजमा केली होती, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.
- Advertisement -