- Advertisement -
सुसंस्कृत ठाणे अशी ओळख असलेल्या ठाण्याची ओळख आता बदलताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात ठाण्यात वाढलेली गुन्हेगारी यासाठी जबाबदार ठरत आहे. पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचं या घटनांमध्ये वाढ का झाली आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
- Advertisement -