- Advertisement -
१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. तेव्हापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर १० लाख प्रवासी वाढले आहेत. मध्य रेल्वेवर ११ ऑगस्टपूर्वी १३ लाख प्रवाशी प्रवास करत होते. आता हा आकडा २० लाखापर्यंत पोहचला आहे. तर पश्चिम रेल्वेलवर १२ लाख प्रवासी प्रवास करत होते. आता ही संख्या १७ लाखावर पोहचली आहे.
- Advertisement -