घरव्हिडिओकोळी बांधवांनी लुटला नारळी पौर्णिमेचा आनंद

कोळी बांधवांनी लुटला नारळी पौर्णिमेचा आनंद

Related Story

- Advertisement -

कोळी बांधव आणि मच्छिमारांचा पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून पुजा करतात आणि वर्षभर भरपुर मासळी मिळू दे आणि मच्छिमारांना सुरक्षित ठेव यासाठी प्रार्थना करतात. मूळात कोळी समाज हा अत्यंत उत्सवप्रिय. त्यात होळी आणि नारळीपौर्णिमा त्यांच्या विशेष प्रेमाचे सण असतात.

- Advertisement -