घरव्हिडिओनाणार पुन्हा आणू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कोकणी महिलांनी व्यक्त केला रोष

नाणार पुन्हा आणू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कोकणी महिलांनी व्यक्त केला रोष

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरी येथे आली असताना मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्न करु असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर स्थानिक कोकणी महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -