- Advertisement -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरी येथे आली असताना मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्न करु असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर स्थानिक कोकणी महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
- Advertisement -