- Advertisement -
मला एक असे व्यासपीठ तयार करायचे होते की, जिथे मतदार आपल्याला काय हव आहे, हे थेट राजकीय नेत्यांना विचारतील. तसेच राजकीय नेत्यांनी काय केले, विशेषत: अपक्ष तरुण नव उमेदवारांना त्यांची माहिती, त्यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवता येतील. त्यातून लोकतंत्रचा जन्म झाला, अशी माहिती तनिषा अवर्सेकर यांनी सांगितले.
- Advertisement -