- Advertisement -
लसीकरणाचा साठा संपल्यानंतर दोन दिवस भुसावळ शहरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसानंतर सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तुफान गर्दी केली. भुसावळ शहरातील सहा लसीकरण केंद्रावर पहाटेपासून नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा पाहायला मिळाला.
- Advertisement -