- Advertisement -
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. राज्यातील मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही, याच्या निकालाची आज उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र आरक्षणाची टक्केवारी ही १६ टक्क्यांवरून १२ ते १३ टक्के केली पाहिजे असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाच्या या निर्णयाचे राजकारणी यांनी स्वागत केले आहे.
- Advertisement -