- Advertisement -
कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांना बेड मिळत नव्हते, त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले याबाबत ठाणे आणि मुंबई महापौरांना विचारणा करण्यात आली. यावर आम्ही ग्राऊंडवर उतरुन काम केले. विरोधक केवळ भो…भो… करुन न्याय देण्याचा दावा करत असल्याचा आरोप मुंबईच्या महापौरांनी नाव न घेता मनसेवर केला आहे.
- Advertisement -