घरव्हिडिओ३६ गुणांपेक्षा मनं जुळली पाहिजेत

३६ गुणांपेक्षा मनं जुळली पाहिजेत

Related Story

- Advertisement -

लग्न ही आयुष्यातील अत्यंत तरल, हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यानिमित्त अभिनेता पुष्कर श्रोत्री सोबत ‘माय महानगर लाईव्ह’वर झालेला हा संवाद.

- Advertisement -