- Advertisement -
मोदी सरकार देशात आल्यापासून लोकशाही संपवण्यास निघाले आहेत. राज्याचे अधिकार, फेडरल सिस्टम संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधानातील एक एक गोष्ट जपण्याचा प्रयत्न काँग्रेसने आजवर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकार लोकांचे व्यक्तिस्वातंत्र अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
- Advertisement -