- Advertisement -
अध्यक्षपदाच्या निवडीवरुन विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान, भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आड अध्यपदाच्या निवडीवरून राजकारण करतेय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
- Advertisement -