Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाना पटोलेंची राज्य सरकारवर अर्थसंकल्पावरून टीका

नाना पटोलेंची राज्य सरकारवर अर्थसंकल्पावरून टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात बोलू दिले जात नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे. हे सरकार राज्याची तिजोरी लुटणारं सरकार आहे. हे सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -