- Advertisement -
भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मागील दीड महिन्यापासून भारतातील रेल्वे सेवा बंद होती. मात्र, आता १२ मे पासून रेल्वे सेवा सुरळीत सुरु होणार आहे. ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंग करता येणार आहे. परंतु, प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे तिकिट काढण्यापूर्वी कोणत्या मार्गांवर कोणती रेल्वे धावणार आहे? कोणते नियम आहेत? हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- Advertisement -