- Advertisement -
गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधल्या पत्राचाळीतील ६७२ सदनिकांचा प्रश्न आज विधानसभेत चर्चेला आला. यावेळी पत्राचाळीचा पुनर्विकास नक्की कधी होणार? रहिवाशांना थकित भाड्याची रक्कम मिळणार का? अशा प्रश्नांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं.
- Advertisement -
- Advertisement -