- Advertisement -
निवडणूका आता नकोत हे सरकारच्या फायद्याचे असेल तर त्यात काही तरी काळबेर असेल ते आपल्याला समजून घ्यायला हव. ओबीसी आरक्षणावरुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट असू शकतो,असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पुण्यात माध्यमांशी संवाद साधनाता ते बोलत होते.
- Advertisement -