- Advertisement -
बॉलिवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि प्रख्यात गीतकार जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांच्यातील वाद विकोपाला पोहचलाय. जावेद अख्तरांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करत कोर्टात खटला दाखल केला. यात प्रकरणावर आज अख्तरांनी मौन सोडले. नेमके हे प्रकरण काय आहे आणि जावेद अख्तर यावर काय म्हणाले आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ….
- Advertisement -