- Advertisement -
मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज फार दुखी आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळणे फार गरजेचे आहे. परंतु, याकरिता सर्व नेत्यांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे. तसेच शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार असून या संदर्भात सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहे’, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
- Advertisement -