- Advertisement -
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात विरोधक परमद्वेषाचे राजकारण करत आहेत. सत्ता गेल्याच्या पोटदुखीतून विरोधकांनी शिवसेनेचे तरुण नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याची स्क्रिप्ट लिहिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
- Advertisement -