- Advertisement -
कोकणातील नाणार प्रकल्पावारून सध्या राजकारण गाजतंय. कोकणातील हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा, अशा प्रकारेच पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, राज्याच्या आणि देशाच्या विकासाला खीळ बसेल, अशी भूमिका शिवसेनेची नाही. यासह त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.
- Advertisement -