- Advertisement -
अजित पवारांना जर शिवसेनेसोबत जायचा निर्णय मान्य नव्हता, मग त्यांनी पक्षाच्या बैठकीत त्यांचे मत मांडायला हवे होते. २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरचा हा सत्ता स्थापनेचा घोळ सुरु आहे, असे अनेक आव्हाने मागच्या ५० वर्षात झेलली असल्याचे शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
- Advertisement -