- Advertisement -
२०१९च्या विधानसभा निवडणुकांमध्ये फाटल्यामुळे शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. पण २०१७मध्ये झालेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपसोबतच महापालिकेमध्ये सत्ता स्थापन केली होती. आता भाजप सोबत नसताना शिवसेनेचं काय होणार? याची चर्चा सुरू असताना पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं आणि राज्यातलं राजकारण कुठल्या दिशेनं जाऊ शकतं? यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी वर्तवलेलं हे पोलिटिकल ट्वीस्ट समोर ठेवणारं भाकित!
- Advertisement -