घरव्हिडिओपावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाऊ नका

Related Story

- Advertisement -

सध्या पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. तसेच निसर्गाचे वातावरण देखील आल्हादायक आहे. त्यामुळे वातावरण देखील दमट राहते. तसेच पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. त्यामुळे पावसाळ्यात खाण्यात थोडी तरी दिरंगाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.

- Advertisement -