- Advertisement -
बदलापूर येथील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीची पातळी १७.५० मीटर आहे आता नदीची पातळी १७.८० मीटर आले. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे रेल्वे ट्रकवरही पाणी साचल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. उल्हास नदीचे पाणी वलीवली, हेंद्रपाडा परिसरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- Advertisement -