- Advertisement -
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात सर्व खासदार आणि जिल्हा प्रमुखांची भेट घेतली. या भेटीनंतर राहूल शेवळे यांनी सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल अशी खात्री व्यक्त केली.
- Advertisement -