- Advertisement -
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाल्यामुळे त्याचा थेट फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. याची थेट कबुलीच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
- Advertisement -