- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाआघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जे उमेदवार पराभूत झाले, त्यांच्या काही विधानसभा क्षेत्रात खुपच कमी मते मिळाली आहेत. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील एका केंद्रावर आयोगाचे wifi सुरु होते. त्याची तक्रार दिल्यानंतर ते बंद झाले. याबाबत इतर घटक पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
- Advertisement -