- Advertisement -
गिरगावातलं एक कुटुंबं गेल्या ४० वर्षांपासून म्हाडाच्या दारी त्यांच्या हक्काच्या घरासाठी खेटा मारतंय…या काळात ४ मुख्यमंत्र्यांना त्यांनी आर्जवं केली. पण त्यांच्या प्रश्नांकडे पाहाण्यासाठी ना कुणाला वेळ आहे, ना कुणाची तयारी! आता तर ते इरेला पेटले आहेत..इथेच मरू, पण घर मिळाल्याशिवाय हलणार नाही!
- Advertisement -