- Advertisement -
पर्यटनवाढीतून रोजगारनिर्मिती करण्यासाठी सावरकर जन्मस्थळाचा विकास व्हावा, अशी इच्छा व्यक्त करत, मतदारसंघातील इतर कामांसाठीही आ. सरोज अहिरेंनी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. त्याचसोबत गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढताना त्यावरील गोरगरीब जनतेचे पुनर्वसन करण्याचीही मागणीही त्यांनी केली.
- Advertisement -