- Advertisement -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांविषयी केलेल्या एका वक्तव्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्याशिवाय, सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.
- Advertisement -