- Advertisement -
सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे ८ ऑगस्ट रोजी बोट उलटून मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीत महापूराने थैमान घातल्यामुळे हाहाकार उडालाय. ब्रह्मनाळ गावात सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आहे मायमहानगरचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी…
- Advertisement -