- Advertisement -
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांमध्ये एक भ्रम निर्माण करण्यात आला होता की, अध्यक्षीय लोकशाहीनुसार निवडणूक केली जात आहे. ही निवडणूक फक्त अध्यक्षीय लोकशाहीची निवडणूक नसून, ही खासदारांची निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या विभागाता काम करणाऱ्या खासदाराला निवडा, पंतप्रधान वरिष्ठ निवडतील, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
- Advertisement -