- Advertisement -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांविषयी केलेल्या वक्तव्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्या वक्तव्याबद्दल फडणवीसांनी माफी मागावी, अशी देखील मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य व्हायरल होऊ लागलं आहे.
- Advertisement -