- Advertisement -
मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि याच मुंबईच नाव सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पूढे येत आहे. “भारतातील पर्यावरणाची सद्य:स्थिती २०१९” या अहवाल हे उघडकीस आले आहे. या अहवालातूनच हे समोर आले की, मुंबईमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर जाणून घेऊया वाढत्या प्रदूषणाविषयी मुंबईकरांना काय वाटत.
- Advertisement -