- Advertisement -
देशभरात ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. तसेच २०२१ ज्या जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, असा ठराव महाराष्ट्र सरकारने केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही चांगला वकील देऊ, असे आश्वासन इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
- Advertisement -