- Advertisement -
राजधानी दिल्लीत सध्या दोन प्रकरणांनी वादळ निर्माण केले आहे. एक म्हणजे पी.चिंदबरम यांना सीबीआयने केलेली अटक आणि दुसरे म्हणजे भीम आर्मीने काढलेला मोर्चा. दिल्लीतील तुगलकाबाद येथील संत रविदास मंदिर पाडल्यानंतर चर्मकार समाजाने रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे.
- Advertisement -