- Advertisement -
हीच ती वेळ असं म्हणत ठाकरे घराण्यातील पहिल्या ठाकरेने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. वरळी विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे इथल्या जनतेला आदित्य ठाकरेंविषयी काय वाटतं हे जाणून घेतलंय.
- Advertisement -