- Advertisement -
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात माझे अंगण, माझे रणांगण हे आंदोलन पुकारले आहे. आज आमदार रवींद्र चव्हाण यांनी हातात पत्रक घेऊन सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीविना पडून आहे. नोकरदारांना नोकरीची चिंता आहे. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही प्रशासनाला त्रास न देता हे आंदोलन करत असल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
- Advertisement -
- Advertisement -