घरव्हिडिओराजकारण, मीडिया, बॉलिवूडमध्ये घाणेरडं असं काहीच नाही

राजकारण, मीडिया, बॉलिवूडमध्ये घाणेरडं असं काहीच नाही

Related Story

- Advertisement -

राजकारण, मीडिया आणि बॉलिवूडबाबत ‘गंदा है पर धंदा है’, असं म्हटलं जातं. पण संजय राऊत यांना हे मान्य नाही. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामं होत असतात. मात्र लोक कोणत्याही कामावर चिखलफेक करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. माय महानगरला दिलेल्या खुल्लमखुल्ला मुलाखतीत संजय राऊत यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली.

- Advertisement -