- Advertisement -
तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मुंबईत आंदोलन केले. अंबानी यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी अंबानी यांच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकत जिओची होळी केली. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी उपस्थित होते.
- Advertisement -